ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भिलाई
भिलाई : भारतातील लोखंड-पोलाद उद्योगाचे प्रमुख केंद्र. हे मध्य प्रदेश राज्याच्या दुर्ग जिल्ह्यात, दुर्ग शहराच्या पूर्वेस १२.८ किमी. दक्षिण-मध्य लोहमार्गावर वसलेले आहे. लोकसंख्या २,९०,२७६ (१९८१). रशिया व भारत यांच्यातील १९५५ च्या करारान्वये रशियाच्या तांत्रिक व आर्थिक सहकार्याने येथील लोखंड-पोलाद कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे.
बर्मिंगहॅम -२
अमेरिकेच्या अँलाबॅमा राज्यातील सर्वात मोठे शहर, जेफर्सन काउंटीचे मुख्य ठिकाण व लोखंड-पोलाद उद्योगाचे केंद्र. लोकसंख्या ३,०६,९१० (१९७०).
रेशीम उद्योग-तुती लागवड
तुती बेणे छाटणी केल्यापासून 24 तासांच्या आत लागवड केल्यास त्याचा फुटवा चांगला होतो व बागेत तुट अळी पडत नाही.
रेशीम उद्योग-किटक संगोपन
अंडी, अळी, कोष, पतंग, हे रेशीम किटकाचे जीवनचक्र आहे. यातील कोष, पतंग, अंडी या रेशीम अंडीपुंज निर्मितीच्या आवश्यक अवस्था आहे.
रेशीम उद्योग-टसर रेशीम शेती
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदीया जिल्हयात मागील 200-250 वर्षापासून सुमारे 3000 आदिवासी कुटुंबे पारंपारीकरित्या टसर रेशीम शेती करुन रेशीम कोषाचे उत्पादन घेत आहेत.
जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना
जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुधारीत बीज भांडवल योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना, उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविले जातात.
रेशीम उद्योग
रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक असा व्यवसाय आहे. हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो.
नारळप्रक्रियेतून लघु उद्योग
कोकणातील महत्त्वाचे बागायती पीक म्हणजे नारळ. केवळ शहाळे आणि नारळ उत्पादन ही संकल्पना मागे पडत असून, नारळाची विविध उत्पादने तयार करण्यावर भर दिला जात आहे.
रेशीम उद्योग-तुती रेशीम शेती
महाराष्ट्र राज्याची कृषि विषयक हवामानाची परिस्थिती बघता तुती पाल्याचे बारमाही उत्पादन घेता येऊ शकते
उद्योगाला मसाला पिकांचा आधार
केरळ हे राज्य पर्यटनाच्या बरोबरीने मसाला पिकांच्या उत्पादनासाठी ओळखले जाते.पूर्वीपासून केरळमधील बंदरांमधून अनेक देशांमध्ये मसाल्याचा व्यापार होत आहे.
मेक इन इंडिया कार्यक्रम
उत्पादन क्षेत्रात भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. भारतात केवळ उत्पादन क्षेत्रातच नाही तर इतर क्षेत्रातही उदयोजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेला मेक इन इंडिया हा उपक्रम चार स्तंभावर आधारित आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील महीलांचे उद्योगक्षेत्रातील स्थान
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात महिला उद्योजकासाठी सरकारच्या योजना कोणत्या ,महिलांना उद्योग क्षेत्रात जाण्यासाठी मार्गदर्शन या विषयीचा हा माहितीपट आहे.
English to Hindi Transliterate